शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बिहारमध्ये एनडीए 200 जागा जिंकणार; निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नितीश कुमार यांनी बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीए जिंकेल असा दावा केला होता. त्यांचा दावा बऱ्याच प्रमाणात खरा ठरला होता. एनडीएने येथे 40 पैकी 39 जागांवर विजय मिळव होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या त्यांच्या अंदाजाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक यावर्षीच्या शेवटी होणार आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी आतापासूनच भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजप-लोजपा युतीला 200 जागा मिळतील, अशी भविष्यवाणी नितीश कुमार यांनी केली आहे.

पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नितीश कुमार यांनी हा दावा केला आहे. बिहारमध्ये धर्म, जात आणि लिंगाच्या आधारे कोणाशीही भेदभाव होणार नसल्याची ग्वाही नितीश यांनी दिली. तसेच ज्या विचारांवर पक्ष चालत आहे, त्या विचारांशी कधीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी नितीश कुमार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांकडे काहीही मुद्दा नसून ते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाचा झेंडा आपल्या घराच्या छतावर लावण्याच्या सूचना केल्या. मागील 15 वर्षांच्या काळात जे काम झालं त्याचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असंही नितीश कुमार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नितीश कुमार यांनी बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीए जिंकेल असा दावा केला होता. त्यांचा दावा बऱ्याच प्रमाणात खरा ठरला होता. एनडीएने येथे 40 पैकी 39 जागांवर विजय मिळव होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या त्यांच्या अंदाजाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.