शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

... तर राजकारणातून संन्यास घेईन, नवज्योतसिंग सिद्धूंनी दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 15:47 IST

भाजपाचे गुणगान गाणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपा नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचा हात हातात धरला.

लखनौ - पंबाज सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघात निवडणुकीत पराभूत झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे म्हटले आहे. रायबरेलीत सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीवेळी माध्यमांशी बोलताना सिद्धू यांनी हे आव्हान दिलं आहे. 

भाजपाचे गुणगान गाणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपा नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचा हात हातात धरला. त्यानंतर, काँग्रेस पक्षाकडून त्यांना पंबाजमध्ये मंत्रीपदही देण्यात आले आहे. जर कुणाला राष्ट्रवाद शिकायचा असल्यास त्यांनी युपीए प्रमुख सोनिया गांधींकडून शिकावा. सोनिया गांधी यांच्यामुळेच काँग्रेस 10 वर्षे सत्तेत होती. काँग्रेसने देशात भरपूर विकास केला आहे. सुईपासून जहाँजापर्यंत सर्वकाही आपल्या देशात बनते. काँग्रेसने गेल्या 70 वर्षात काय केले, असे म्हणणाऱ्या भाजपाला सिद्धू यांनी टोला लगावला. तसेच, जी व्यक्ती भाजपासोबत असते, भाजपाशी एकनिष्ठ राहते तिला देशभक्त म्हटले जाते आणि जी व्यक्ती भाजपाला सोडून जाते, त्यास देशद्रोही म्हटले जाते, असे म्हणत सिद्धू यांनी भाजपावर आगपाखड केली. नवज्योतसिंग सिद्धू सध्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा प्रचार करत आहेत. त्यासाठी देशभरातील सभांना हजेरी लावून काँग्रेसची भूमिका लोकांना समजावून सांगत आहेत.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूamethi-pcअमेठीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक