शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्वच्छतेत नवी मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप; राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:11 IST

मध्य प्रदेशातील इंदूरने यावर्षी सलग सहाव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहर होण्याचा मान पटकावला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूरने यावर्षी सलग सहाव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहर होण्याचा मान पटकावला. गुजरातमधील सुरत शहराने दुसरा क्रमांक अबाधित ठेवला, तर एका अंकाने प्रगती करत महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरे स्थान मिळवले. केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणाचे निष्कर्ष शनिवारी घोषित करण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांत पहिला क्रमांक मध्य प्रदेशने पटकावला असून, त्यानंतर छत्तीसगड (दुसरा क्रमांक) व महाराष्ट्राला (तिसरा क्रमांक) स्थान मिळाले आहे. इंदूर, सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या गटातील आपले अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम ठेवले. 

पाचगणी, कऱ्हाडचा झेंडा

एक लाखाहून कमी लोकसंख्या गटात पाचगणीने पहिला व कऱ्हाडला तिसरा क्रमांक मिळाला.  

देवळाली छावणी परिषद अव्वल

सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ छावणी परिसर म्हणून महाराष्ट्रातील देवळाली छावणी परिषदेची निवड करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान