शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नर्मदेच्या पाण्याचे रंगले राजकारण, PM मोदींच्या गुजरातचं इलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 05:45 IST

जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्रनगर : नर्मदेच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्याला झाल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असला, तरी जिल्ह्यातील अनेक भाग आजही दुष्काळाचे चटके सोसत असल्याने त्या गावांमध्ये ‘विकास नही पाणी जोईए’ असाच नारा घुमताना दिसत आहे. 

जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१७च्या निवडणुकीत येथे पाचपैकी चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यापैकी दोघांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला व पोटनिवडणुकीत त्यांना पुन्हा विजयी करून येथे भाजपने आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात दोन सभा झाल्या आहेत. त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पाद्वारे नर्मदेचे पाणी आणले असून, त्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्यालाच झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल यांनी पाण्याचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. तर पाणीवाटपात राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. 

पाण्याच्या मुद्द्यावर जनताही आक्रमकजिल्ह्यातील काही गावांमध्येदेखील पाण्याच्या मुद्द्यावर जनता आक्रमक होताना दिसत आहे. ‘आमने विकास नथी पाणी जोईए...’ अशा प्रतिक्रिया खोडू (ता. वढवान) या गावात ऐकायला मिळाल्या. हे गाव पूर्वी पाण्यासाठी समृद्ध मानले जात होते. १९८६-८७मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी जिल्ह्यातील सुरेंद्रनगर शहरासह ५० गावांना या गावाने पिण्याचे पाणी दिले. मात्र, आज या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील शेती कोरडवाहू झाली आहे. या निवडणुकीत त्यासाठी ३१ गावांचे सरपंच एकत्र आले असून, त्यांनी पाण्यासाठी सरकारविरोधातच आंदोलन सुरू केले आहे. 

प्रचारात ‘पाणी’लीमडी तालुक्यातील सायला गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथे आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे तर चोटीला मतदार संघातील आनंदपूर व परिसरातील गावांना पाण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. हाच प्रश्न काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा मुद्दा बनला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022riverनदी