शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 13:36 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता.

नवी दिल्ली : केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर महिनाभराने मोदी सरकारने राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून मध्यप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशच्य़ा राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. गेली पाच वर्षं राम नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे पक्षाने अद्याप कुठलीही नवी जबाबदारी दिलेली नाही. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्येही नवे - आपल्या विश्वासातील राज्यपाल नेमून मोदी-शहांनी दूरदृष्टीचा प्रत्यय दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी जय श्री रामचा नारा देत ममता यांना डिवचले होते. यामुळे भाजपासाठी हे राज्य खूप महत्वाचे झाले आहे. या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धानखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. 

तर मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हमून लालजी टंडन यांची नियुक्ती केली आहे. ते बिहारचे राज्यपाल होते. तर बिहारसाठी फागू चौहाण यांची नियुक्ती केली आहे. नागालँडच्या राज्यपालपदी आरएन रवी यांनी नियुक्ती केली आहे. हे सर्वजण जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हापासून राज्यपाल होणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल