शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 13:36 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता.

नवी दिल्ली : केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर महिनाभराने मोदी सरकारने राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून मध्यप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशच्य़ा राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. गेली पाच वर्षं राम नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे पक्षाने अद्याप कुठलीही नवी जबाबदारी दिलेली नाही. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्येही नवे - आपल्या विश्वासातील राज्यपाल नेमून मोदी-शहांनी दूरदृष्टीचा प्रत्यय दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी जय श्री रामचा नारा देत ममता यांना डिवचले होते. यामुळे भाजपासाठी हे राज्य खूप महत्वाचे झाले आहे. या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धानखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. 

तर मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हमून लालजी टंडन यांची नियुक्ती केली आहे. ते बिहारचे राज्यपाल होते. तर बिहारसाठी फागू चौहाण यांची नियुक्ती केली आहे. नागालँडच्या राज्यपालपदी आरएन रवी यांनी नियुक्ती केली आहे. हे सर्वजण जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हापासून राज्यपाल होणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल