शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागालँडचा 'अशांतता क्षेत्र' दर्जा सहा महिन्यांनी वाढवला; केंद्रीय गृहमंत्रालयाची अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:02 AM

नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. 

ठळक मुद्देनागालँडचा अशांतता दर्जा सहा महिन्यांनी वाढवलाकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारीनागालँड अद्यापही धुमसत असल्याचे केंद्राचे निरीक्षण

नवी दिल्ली : नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडूननागालँड अशांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. 

नागालँडमधील परिस्थिती सामान्य होताना दिसत नाही. नागालँड अद्यापही धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे नागालँडमध्ये लागू असलेला सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा पुढेही कायम राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य जनतेच्या मदतीसाठी सशस्त्र दलाचा विशेष अधिकार कायदा लागू राहणे गरजेचे आहे. आगामी सहा महिन्यांसाठी नागालँडचा अशांतता क्षेत्रचा दर्जा कायम राहणार आहे, असे त्यात म्हटले आहे. 

गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागालँडमधील विविध भागात अजूनही हत्या, लूट, दरोडा, खंडणी सुरू आहे. ईशान्य भारतासह जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात लागू असलेला 'एएफएसपीए' मागे घेण्याची मागणी वाढत आहे, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :north eastईशान्य भारतnagaland-pcनागालँडCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय