शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

नागालँडचा 'अशांतता क्षेत्र' दर्जा सहा महिन्यांनी वाढवला; केंद्रीय गृहमंत्रालयाची अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:02 AM

नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. 

ठळक मुद्देनागालँडचा अशांतता दर्जा सहा महिन्यांनी वाढवलाकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारीनागालँड अद्यापही धुमसत असल्याचे केंद्राचे निरीक्षण

नवी दिल्ली : नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडूननागालँड अशांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. 

नागालँडमधील परिस्थिती सामान्य होताना दिसत नाही. नागालँड अद्यापही धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे नागालँडमध्ये लागू असलेला सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा पुढेही कायम राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य जनतेच्या मदतीसाठी सशस्त्र दलाचा विशेष अधिकार कायदा लागू राहणे गरजेचे आहे. आगामी सहा महिन्यांसाठी नागालँडचा अशांतता क्षेत्रचा दर्जा कायम राहणार आहे, असे त्यात म्हटले आहे. 

गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागालँडमधील विविध भागात अजूनही हत्या, लूट, दरोडा, खंडणी सुरू आहे. ईशान्य भारतासह जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात लागू असलेला 'एएफएसपीए' मागे घेण्याची मागणी वाढत आहे, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :north eastईशान्य भारतnagaland-pcनागालँडCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय