शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

33 मुस्लिम देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम भारतात; डोवालांचे सौदीच्या नेत्यासमोर प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 18:11 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उद्योगपती जॉर्ज सोरोस ते आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

देशात मुस्लिमांच्या सुरक्षेवरून आवाज उठविण्यात येत आहे. या दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतात कोणासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाहीय. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतातील मुस्लिमांची संख्या ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आकडा इस्लामिक को ऑपरेशनच्या ३३ देशांच्या एकूण लोकसंख्येएवढा असल्याचे डोवाल यांनी सांगितले. 

सौदी अरबचे माजी न्याय मंत्री अल-ईसा यांच्या समोर डोवाल यांनी हे वक्तव्य केले आहे. अल-ईसा यांना जगभरातील नरमपंथी इस्लामचा आवाज मानले जाते. ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उद्योगपती जॉर्ज सोरोस ते आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. डोवाल यांनी हे फेटाळून लावताना अफवा असल्याचेही म्हटले आहे. भारतात कोणत्याही जाती-धर्म आणि वर्णभेदाशिवाय संपूर्ण स्वातंत्र्याने जगता येते, असे ते म्हणाले. 

इस्लाम भारतात 7 व्या शतकात आला. मुस्लिम सखोल समज असलेल्या हिंदूंमध्ये मिसळले. त्यातून एक नवीन समाज निर्माण झाला आणि विकसित झाला. हे लोक एकत्र कसे आले, हे समजून घेण्यात इतिहासकार चुकले आहेत. त्यांचे लक्ष केवळ राजकीय घडामोडीपुरतेच मर्यादित राहिले आहे, असे प्रत्युत्तर डोवाल यांनी दिले.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालsaudi arabiaसौदी अरेबिया