शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:28 IST

Jaipur Crime News:

मुलीने प्रेमविवाह केल्याने नाराज होऊन जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासऱ्यांसह पाच जणांना जयपूरमधील कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पतीची हत्या झाल्यानंतर पत्नीने न्यायासाठी लढा देत आपल्या संपूर्ण कुटुंबाला गजाआड धाडले आणि पतीला न्याय मिळवून दिला. जयपूरमध्ये गाजलेल्या या हत्याकांडाप्रकरणी मुलीचे वडील जीवनराम, आई भगवती देवी, भाऊ भगवाना राम, शूटर विनोद आणि रामदेव यांना दोषी ठरवत कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर कुटुंबातील इतर दोन सदस्यांना संशयाचा फायदा देत आरोपमुक्त केले.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जीवनराम याची मुलगी ममता दिने केरळमधील इंजिनियर अमित नायर याच्याशी २०१२ मध्ये कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ममता ही माहेरच्या सर्व संपत्तीवरील हक्क सोडून पतीसोबत केरळमध्ये स्थायिक झाली होती. मात्र आई-वडिलांनी कटकारस्थान करून तिला परत बोलावले. तसेत घराशेजारी राहायला घर मिळवून दिले. तसेच मुलगी आणि जावयासोबत आनंदाने राहू लागले. कुटुंबातील वाद मिटल्याने ममता आणि तिचे पती निश्चिंत होते. तसेच आई-वडिलांच्या मनात काही वेगळंच चालू असेल याची त्यांना कल्पनाही आली नाही.  

या दरम्यान, आई-वडिलांनी मुलासोबत मिळून जावयाची हत्या करण्यासाठी रामदेव आणि विनोद यांना सुपारी दिली. २०१७ मध्ये सकाळी सकाळी जेव्हा अमित नायर त्याच्या घरातून बाहेर निघाला तेव्हा या शूटरनी चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या हत्येनंतर जीवनराम याने शूटर्सना बसमधून अजमेर येथे नेऊन सोडले. तिथून ते अहमदाबादला पसार झाले. तर या घटनेनंतर ममताचे कुटुंबीय डिडवाना गावात गेले. मात्र ममता हिला या हत्येमागे कुटुंबीयच असल्याचे समजले तेव्हा तिने आपल्याच कुटुंबीयांविरोधात न्यायासाठी लढा देत त्यांना शिक्षा दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानFamilyपरिवारCourtन्यायालय