शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुलायम, अखिलेश यांनी बंगले दिले सरकारच्या ताब्यामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:40 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने नोटिसा बजावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी आपल्या ताब्यातील सरकारी बंगल्यांच्या किल्ल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या.

लखनऊ - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने नोटिसा बजावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी आपल्या ताब्यातील सरकारी बंगल्यांच्या किल्ल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या.आता अतिशय आजारी असलेले नारायण दत्त तिवारी यांनी आपला बंगला रिकामा केलेला नाही. आपले पती मरणासन्न स्थितीत आहेत, असे त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी सरकारला कळविले आहे. त्यामुळे आपणास बंगला रिकामा करण्यास अवधी मिळावा, अशी त्यांची विनंती आहे. मायावती यांच्याकडे दोन बंगले होते. त्यापैकी एक त्यांनी सरकारच्या ताब्यात दिला आहे. दुसºया सरकारी बंगल्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचे स्मारक बनवण्यात आले आहे. तो रिकामा करावा, अशी नोटीस बजावूनही त्यांनी तो रिकामा केलेला नाही. याखेरीज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनाही माजी मुख्यमंत्री म्हणून मिळालेले सरकारी बंगले रिकामे करण्याच्या नोटिसा सरकारने बजावल्या होत्या. त्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत. माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनीही बंगला न्यायालयाच्या निकालाआधीच रिकामा करून सरकारच्या ताब्यात दिला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HomeघरAkhilesh Yadavअखिलेश यादवMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव