शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

खासदार विशेषाधिकार कायद्याहून मोठा नाही; केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 06:05 IST

१९९८च्या निकालावर पुनर्विचार करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

नवी दिल्ली : लाचखोरी हा कधीही संरक्षणाचा विषय असू शकत नाही आणि संसदीय विशेषाधिकार म्हणजे एखाद्या खासदाराला कायद्याच्या वर स्थान देता येत नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. दरम्यान, १९९८च्या निकालावर पुनर्विचार करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

विधानसभेत भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी खासदार आणि आमदारांनी लाच घेतल्याबद्दल निकालात खटल्यापासून संरक्षण देण्यात आले होते. ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर केंद्राची भूमिका मांडली.

संसदेत हजारांत एखादे लाचखोरीचे प्रकरण झाले असले, तरी लाचखोरी हा कधीही संरक्षणाचा विषय होऊ शकत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यावर कारवाई केली जाऊ शकते,  असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले.

कायद्याने स्पष्टपणे प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही गोष्टीला या कलमांतर्गत (१०५ आणि १९४) संरक्षण मिळू शकत नाही. मला वाटत नाही, की कोणतेही जबाबदार सरकार किंवा सार्वजनिक प्राधिकरण अशी भूमिका घेऊ शकेल.

- आर. वेंकटरामानी, अटर्नी जनरल

अनेक निवाड्यांचा संदर्भ

ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी अनेक निवाड्यांचा संदर्भ दिला आणि सांगितले की, ‘फौजदारी खटल्यापासून कोणालाही संरक्षण मिळत नाही. सभागृहातील त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना अनेकदा लक्ष्य केले जात असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता असते. म्हणून, समतोल साधताना, तुम्हाला (सर्वोच्च न्यायालय) घटनेत अभिप्रेत असलेले संरक्षण आमदारांना मिळेल, याची काळजी घ्यावी लागेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय