शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 08:57 IST

प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे.

सालेम (तामिळनाडू) - रेल्वे प्रवासादरम्यान होणारा झुरळ, उंदीर यांचा त्रास भारतीय प्रवाशांसाठी काही नवा नाही. प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वेत प्रवास करत असताना एका प्रवाशाचा उंदराने चावा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने थेट ग्राहक मंचाकडे दाद मागितली. ग्राहक मंचानेही या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत रेल्वेला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही घटना तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील असून, येथील वेंकटचलम हे गृहस्थ 8 ऑगस्ट रोजी रेल्वेने चेन्नईला जात होते. प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात असलेल्या उंदराने त्यांचा चावा घेतला. त्यांनी याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर त्यांनी रेल्वेच्या ग्राहक मंचाकडे दाद मागितली. वेंकटचलम यांच्या याचिकेवर ग्राहक मंचात सुनावणी झाली. त्यासुनावणीवेळी ग्राहक मंचाने वेंकटचलम यांना 25 हजार रुपये नुकसान भरपाई आणि  दोन हजार रुपये उपचार खर्च देण्याचे आदेश रेल्वेला दिले.  जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष आर. व्ही. दीनदयाळन आणि सदस्य एस. राजलक्ष्मी यांनी मानसिक त्रासासाठी प्रवासी वेंकटचलम यांना ही भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच पीडित प्रवाशाला न्यायालयीन खर्चासाठी पाच हजार रुपये अतिरिक्त देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTamilnaduतामिळनाडूIndiaभारत