शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2015 01:38 IST

महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने

नवी दिल्ली : महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने शुक्रवारी या राज्यात जानेवारी ते मार्च २०१५ या काळात तब्बल २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देत आकडेवारीचा घोळात घोळ संपला नसल्याचे व कालावधीबाबत संभ्रम कायम असल्याचेच दाखवून दिले. दरम्यान, मराठवाड्यात तीन महिन्यात सर्वाधिक ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने दिली. अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या महाराष्ट्रात उपरोक्त तीन महिन्यांच्या कालावधीत २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याकडून मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.