शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2015 01:38 IST

महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने

नवी दिल्ली : महाराष्ट्रात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी लोकसभेत केला असताना सरकारने शुक्रवारी या राज्यात जानेवारी ते मार्च २०१५ या काळात तब्बल २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देत आकडेवारीचा घोळात घोळ संपला नसल्याचे व कालावधीबाबत संभ्रम कायम असल्याचेच दाखवून दिले. दरम्यान, मराठवाड्यात तीन महिन्यात सर्वाधिक ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने दिली. अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या महाराष्ट्रात उपरोक्त तीन महिन्यांच्या कालावधीत २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याकडून मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.