शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Coronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन्‌ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 7:32 AM

विषाणूंच्या नव्या प्रकारांवर लसीचा होत असलेला परिणाम, लसीमुळे माणसांमध्ये निर्माण होणारी प्रतिकारक्षमता किती काळ टिकणार, हे मुद्दे महत्त्वाचे असतात. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. या आजारामुळे दररोज चार हजारांहून अधिक जणांचे मृत्यू होत आहेत. अशातच येत्या काळात कोरोनाच्या येणाऱ्या आणखी लाटांमुळे देशापुढील अडचणी वाढत जातील. त्यामुळे या संकटाचा विचार करता, पुढील ६ ते १८ महिने भारताला अधिक काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन्‌ यांनी दिला आहे. 

एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन्‌ म्हणाल्या की, अशा लढाईत विषाणूमध्ये सतत होत असणाऱ्या बदलांवर बरेच काही अवलंबून असते. विषाणूंच्या नव्या प्रकारांवर लसीचा होत असलेला परिणाम, लसीमुळे माणसांमध्ये निर्माण होणारी प्रतिकारक्षमता किती काळ टिकणार, हे मुद्दे महत्त्वाचे असतात. 

चुकीच्या औषधांचे गंभीर दुष्परिणामसध्या सुरू असलेल्या उपचार पद्धतीबाबत त्या म्हणाल्या की, चुकीचे औषध चुकीच्या वेळी घेतले, त्याचे खूप गंभीर दुष्परिणाम लोकांना भोगावे लागतात. सामान्यपणे जी औषधे वापरली जात होती, त्यांचा आता काहीही प्रभाव दिसत नाही. उपचार करताना देश जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या