शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

व्यंकय्या नायडूंनी मोदी यांचा असंसदीय शब्द कामकाजातून काढला; विरोधकांवर केला होता हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 06:25 IST

नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणातील ‘झूठ’ हा शब्द राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी कामकाजातून वगळला आहे. शुक्रवारी नायडू यांच्या कार्यालयाने काढलेल्या अधिकृत आदेशात पंतप्रधानांच्या निवेदनातील नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरवरील ‘झूठ’ हा शब्द वगळण्यात आल्याचे म्हटले.

नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला. विशेष म्हणजे मोदी यांनीही त्यांच्या भाषणात ‘गुमराह’ हाच शब्द वापरला होता. मोदी यांच्या भाषणातील शब्द नायडू यांनी वगळण्याची ही दुसरी वेळ होती.

११ ऑगस्ट, २०१८ रोजी मोदी यांनी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांच्यावरील भाष्यांत वापरलेले काही शब्द नायडू यांनी वगळले होते. नायडू यांनी राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी ते तीन शब्द कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी करताना त्या शब्दांचा केलेला संदर्भदेखील वगळला. त्या शब्दांबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर हक्कभंगाची नोटीस आणण्याचीही चर्चा सुरू होती.

काय होती टीका?

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा-सीएए आणि एनपीआरवर विरोधकांवर (काँग्रेस) कडवट हल्ला करताना मोदी यांनी विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. यामुळे गुरुवारपर्यंत चाललेल्या चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण झाला.च्सभागृहाचा मूड काही वेगळाच आहे हे लक्षात घेऊन नायडू यांनी तो शब्द कामकाजातून काढून टाकला. ते म्हणाले, जे काही असंसदीय आहे ते काढून टाकले गेले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू