शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

‘मोदी व्यक्तिगत हल्ले करीत आहेत’

By admin | Updated: March 5, 2016 02:42 IST

लोकसभेत मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यातच धन्यता मानली, अशी टीका करीत आसाममधील निवडणुकांत मतदार भाजपचा पराभव करतील

गुवाहाटी : लोकसभेत मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यातच धन्यता मानली, अशी टीका करीत आसाममधील निवडणुकांत मतदार भाजपचा पराभव करतील, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केला.ते म्हणाले की मी लोकसभेतील भाषणाद्वारे पंतप्रधानांना चार प्रश्न विचारले होते. पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पूर्वीच्या भाषणातील काही विधानेच त्यांनी ऐकवली आणि एकाही प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाही. (वृत्तसंस्था)मोदी यांनी निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे देशाप्रमाणेच आसाममधील जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकांच्या राजकारणासाठी आसाममधील काही धार्मिक गटांना हाताशी धरून येथील सहिष्णू वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.