शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मोदी भांडवलदार मित्रांचे ऐकतात, भांडवलदारांच्या कर्जमाफीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 06:58 IST

​​​​​​​शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

शीलेश शर्मानवी दिल्ली : अदानी, अंबानी यासारख्या भांडवलदार मित्रांना ८,७५,००० कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करून मोदी “आपल्या सूटबूटवाल्या मित्रांचे ८,७५,००० कोटी रुपयांचे क़र्ज़ माफ करून इतर दात्यांचा पैसा साफ़ करीत आहेत व ते फक्त भांडवलदार मित्रांचेच ऐकतात असा आरोप केला.राहुल गांधी यांनी २०१४ पासून २०१९ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडियाचे आकडेही दिले. त्यानुसार २०१४ मध्ये ६० हजार कोटी, २०१५ मध्ये ७२.५ हजार कोटी, २०१६ मध्ये १०७ हजार कोटी, २०१७ मध्ये १,०६२.३ हजार कोटी, २०१८ मध्ये २३६.३ हजार कोटी आणि २०१९ मध्ये २३७.२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेलेआहे.शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा