शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:00 AM

पी. चिदम्बरम : धाडसी निर्णय घेण्यास टाळाटाळ

नवी दिल्ली : देशात बेकारीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मध्यंतरी खलाशांच्या ६२,९०७ जागांच्या भरतीसाठी ८२ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ४,१९,१३७ जण बीटेक पदवीधर तर ४०,७५१ जणांनी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते अशी माहिती माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेतील चर्चेत ते बोलत होते. चिदम्बरम म्हणाले की, अशी अर्थव्यवस्था या सरकारच्या कृपेने आपल्याला वारशाने मिळाली आहे. त्यासाठी तिला दोष देण्यात अर्थ नाही. ही वस्तुस्थिती जाणून खरेतर मोदी सरकारने सतर्क राहायला हवे. मात्र या सरकारने डोळ््यासमोर ठेवलेले ध्येय वेगळेच आहे.

मोदी सरकार निर्णय का घेत नाही?लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. मनमोहनसिंग व मी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारचे ध्येय मनमोहनसिंग यांनी आयुष्यात कधीतरी उराशी बाळगायला हवे होते अशी इच्छा मी व्यक्त केली असे उपरोधिक शैलीत पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे.एनडीए व त्यातील घटकपक्षांचे ३५२ खासदार आता लोकसभेत आहेत. असे असूनही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार धाडसी निर्णय का घेत नाही, असा सवालही चिदम्बरम यांनी विचारला.