शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अण्णांच्या आंदोलनानंतर प्रथमच लाखो लोक जमा, किसान संसद सुरू; एकवटले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:54 IST

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतमालाला भाव आदी मागण्यांसह सरकारी योजनांतील फोलपणा या शेतक-यांनी उघड केला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे बॅनर पोलीस बॅरिकेड्सलाच लावले होते.महाराष्ट्रातील शेतकरी पहाटे ५ वाजता पोहोचले. आंबेडकर भवनात त्यांचा मुक्काम होता. तेथून ते संसद मार्गावर पोहोचले. डोक्यावर स्वाभिमानी टोपी व हातात झेंडा! दीड किलोमीटरचा हा रस्ता संसदेपासून थेट कॅनॉट प्लेसपर्यंत जातो. भव्य व्यासपीठ शेतकरी नेत्यांनी व्यापले होते. या नेत्यांच्या मधोमध होते खा. राजू शेट्टी. चहूबाजूंनी शेतकरीच शेतकरी.>पोलिसांमधील चर्चा‘मै अण्णा हूँ’, ‘केजरीवाल हूँ’च्या टोप्याही डोकावत होत्या. काही जण प्रसारमाध्यमांच्या कॅमेºयात येण्याचा प्रयत्न करीत होते. माइकवरून मेधा पाटकर सांगत होत्या : विकासाचे मॉडेल असा प्रचार करणाºया गुजरातमध्येच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या वाक्याला टाळ्या मिळाल्या. लाखो शेतकºयांच्या उपस्थितीत किसान मुक्ती संसद सुरू झाली. तर पोलिसांमध्ये काही जण चर्चा करीत होते - ‘अण्णा हजारे के आंदोलन के बाद शायद पहली बार इतने लोग इकठ्ठा हुए हैं!’

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीanna hazareअण्णा हजारे