शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न, बाह्य शक्तींमुळे ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील : सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 08:31 IST

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद : बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. या प्रयत्नात भारताच्या मित्र देशांचे सहकार्य आवश्यक आहे. असे न केल्यास  सुरक्षा धोक्यात येईल. सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद जिल्ह्यातील दामगुंडम जंगल परिसरात भारतीय नौदलाच्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी (व्हीएलएफ) रडार स्टेशनची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. व्हीएलएफ नौदल स्टेशन जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा ते सागरी दलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भारत सर्वांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवतो, तो कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आम्ही मित्र शेजारी देशांना सोबत घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत, असे ते म्हणाले.

दामगुंडमचे व्हीएलएफ रडार स्टेशन हे नौदलाचे दुसरे व्हीएलएफ कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन आहे. तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील आयएनएस कट्टाबोमन रडार स्टेशन हे अशा प्रकारचे पहिले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा