शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न, बाह्य शक्तींमुळे ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील : सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 08:31 IST

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद : बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. या प्रयत्नात भारताच्या मित्र देशांचे सहकार्य आवश्यक आहे. असे न केल्यास  सुरक्षा धोक्यात येईल. सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद जिल्ह्यातील दामगुंडम जंगल परिसरात भारतीय नौदलाच्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी (व्हीएलएफ) रडार स्टेशनची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. व्हीएलएफ नौदल स्टेशन जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा ते सागरी दलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भारत सर्वांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवतो, तो कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आम्ही मित्र शेजारी देशांना सोबत घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत, असे ते म्हणाले.

दामगुंडमचे व्हीएलएफ रडार स्टेशन हे नौदलाचे दुसरे व्हीएलएफ कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन आहे. तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील आयएनएस कट्टाबोमन रडार स्टेशन हे अशा प्रकारचे पहिले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा