शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न, बाह्य शक्तींमुळे ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील : सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 08:31 IST

सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद : बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. या प्रयत्नात भारताच्या मित्र देशांचे सहकार्य आवश्यक आहे. असे न केल्यास  सुरक्षा धोक्यात येईल. सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून,  “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

विकाराबाद जिल्ह्यातील दामगुंडम जंगल परिसरात भारतीय नौदलाच्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी (व्हीएलएफ) रडार स्टेशनची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. व्हीएलएफ नौदल स्टेशन जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा ते सागरी दलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भारत सर्वांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवतो, तो कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आम्ही मित्र शेजारी देशांना सोबत घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत, असे ते म्हणाले.

दामगुंडमचे व्हीएलएफ रडार स्टेशन हे नौदलाचे दुसरे व्हीएलएफ कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन आहे. तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील आयएनएस कट्टाबोमन रडार स्टेशन हे अशा प्रकारचे पहिले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा