शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

Manish Sisodia : जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:49 IST

Arvind Kejriwal And Manish Sisodia : अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला अटक केल्यावर आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारला कोणताही धोका नाही. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर सरकार पडतं.

आप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्र सरकारला अरविंद केजरीवाल यांना अटक करून सरकार पाडायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी राजीनामा दिला नाही.

तुम्हाला अटक झाली तेव्हा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद भूषवत होतात, तुम्ही राजीनामा का दिला, असा सवाल सिसोदिया यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी आत गेलो तेव्हा त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सत्येंद्र जैन आत होते, त्यांनी राजीनामा दिला नव्हता, मग मलाही आत टाकलं. मी खूप विभाग बघायचो, त्या विभागांचं काम थांबू नये म्हणून मी राजीनामा दिला.

आम आदमी पार्टीची एन्ट्री ही करप्शन मूवमेंटच्या बेसवर झाली होती. तसेच अशा परिस्थितीत केजरीवाल आणि इतर पक्षाचे नेते तुरुंगात आहेत आणि तुम्ही नुकतेच जामिनावर बाहेर आला आहात. अशा स्थितीत पक्षाची प्रतिमा खराब झाली... असं जेव्हा आप नेते मनीष सिसोदिया यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं.  यावर मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्यावर आरोप होणार नाहीत याची आम्ही खात्री देऊ शकत नाही.

मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्या आमदारांवर असे आरोप करण्यात आले होते, ज्यात कोर्टालाच एजन्सीला सांगावं लागलं की ते त्यांच्यावर अन्याय का करत आहेत. असे अनेक आदेश आहेत ज्यात कोर्टाने एजन्सींना तुम्ही पक्षपातीपणा करत आहात असं सुनावलं. आमच्यावर अनेकदा आरोप झाले पण आम्ही क्लीन म्हणून बाहेर आलो.  

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपjailतुरुंगdelhiदिल्ली