शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:50 IST

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे.

नागराकाटा (पश्चिम बंगाल) - गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यावेळी भाजपाने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ''मोदींना सत्ता आणि राजकारणातून दूर केले पाहिजे. तसेच त्यांचे तोंड चिटकणाऱ्या सर्जिकल टेपने बंद करून टाकले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.  ''पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी साडे चार वर्षे नरेंद्र मोदी जगभ्रमंतीच करण्यात गुंतले होते. त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासांनी मोदींना वेळ मिळाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने मोदी प्रत्येकाला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत. जर खोटं बोलण्याची स्पर्धा आयोजित केली गेली, त्यात नरेंद्र मोदींना पहिले बक्षीस मिळेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.  ''मोदींना खोटे बोलता येऊ नये म्हणून यावेळच्या निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या ओठांना ल्युकोप्लास्ट लावून ते चिकटून टाकतील. देशहिताच्या दृष्टीने मोदींना केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर राजकारणातूनही बाहेर करणे आवश्यक आहे.'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच मोदींनी मला धमक्या देऊ नयेत, तसे करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशा इशाराही त्यांनी दिला.  ''मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील साडे चार वर्षए जग फिरण्यात घालवली. जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा नोटामंदीमुळे लोक मरत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा कोट्यवधी लोक आपल्या नोकऱ्या गमवत होते. तेव्हा मोदी काय करत होते, अशा सवालांच्या फैरी ममता बॅनर्जी यांनी मोदींवर झाडल्या.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019