शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

राममंदिर उभारणीसाठीे समझोता घडवून आणू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:31 AM

राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.

अयोध्या : राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, अयोध्येमध्ये राममंदिर उभारावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भाजपा त्याची अंमलबजावणी करील किंवा या प्रश्नाशी संबंधित सर्व पक्षकारांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करू. जर सारे पर्याय संपले, तर संसदीय मार्गांचा अवलंब करून तोडगा काढला जाऊ शकतो. बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू उद््ध्वस्त केली हा वादविवादाचा विषय होऊच शकत नाही. कारसेवकांनी केलेली कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेने आजवर जो लढा दिला आहे तो देशातील जनतेला ज्ञात आहे.मौैर्य यांनी सांगितले की, रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी गोळीबारात ठार झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. रामभक्तांच्या मनात मुस्लिमांविषयी द्वेष नाही. आमचे विरोधक मुस्लिमांचे लांगुलचालन करून सलोख्याचे वातावरण बिघडवत असतात.>उद्धव ठाकरेंना टोलारामजन्मभूमीत रामलल्लांना एखाद्या तुरुंगात ठेवल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया तिथे दर्शन घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना मौर्य म्हणाले की, रामलल्ला हे अनादी व अनंत असून त्यांना कोणीही तुरुंगात डांबणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. राममंदिर बांधू इच्छिणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर