शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चीनी सैन्याची माघार; पण, 'या' महत्वाच्या ठिकाणावर तणाव तेवढाच, हाच आहे वादाचा 'खरा' मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 20:55 IST

कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात...

ठळक मुद्देएलएसी तणावाचा सर्वात मोठा मुद्दा फिंगर-4 हाच आहे. येथे मोठ्या संख्येने चीनी सैनिक तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8पर्यंत पेट्रोलिंगसाठी जात होते. मात्र, चीनी सैनिकांनी फिंगर-4जवळच रस्ता बंद केला आहे.6 जूनला झालेल्या बैठकीच्या आधारावर बुधवारी पुन्हा हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : पूर्वेकडील लडाखमध्ये लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LAC)वरील तणाव संपण्याच्या मार्गाने भारत आणि चीनने दोघांनीही पावले टाकली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून चीनी सैन्य मागे हटले आहे. आणि त्यांनी त्यांचे टेंटदेखील कमी केले आहेत. मात्र, फिंगर-4ची समस्या अद्यापही जैसेथेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेगाँग त्सोजवळ फिंगर-4वरील तणाव कमी करण्यात वेळ लागू शकतो. कारण, चीनी सैन्य येथून मागे हटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे तेथील तणाव अद्याप संपलेला नाही.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात, पेंगाँग त्सो भागातील फिंगर-4, गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट-14, पेट्रोलिंग पॉइंट-15 आणि हॉट स्प्रिंग एरिआ, यांचा समावेश होता. या बैठकीत निश्चित करण्यात आले होते, की तणावाशिवाय, इतर मुद्यांसंदर्भात लोकल कमांडर स्तरावर चर्चा केली जाईल. तेव्हा आशा व्यक्त करण्यात आली होती, की डेलिगेशन आणि हायएस्ट कमांडर लेव्हलवर चर्चेतून समस्या सुटू शकते. मात्र, फिंगर-4संदर्भात पूर्वीप्रमाणेच तणाव कायम आहे.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

चीनने बंद केला एरिआ -एलएसी तणावाचा सर्वात मोठा मुद्दा फिंगर-4 हाच आहे. येथे मोठ्या संख्येने चीनी सैनिक तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8पर्यंत पेट्रोलिंगसाठी जात होते. मात्र, चीनी सैनिकांनी फिंगर-4जवळच रस्ता बंद केला आहे. भारताचा दावा आहे, की एलएसी फिंगर-8जवळून जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून मागे हटण्याचे चीनचे पाऊल चर्चेचे वातावरण सकारात्मक राहावे यासाठी आहे. पण खरा तणाव तर फिंगर-4 वरच आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

बुधवारी हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक -6 जूनला झालेल्या बैठकीच्या आधारावर बुधवारी पुन्हा हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. यानंतर 8-10 दिवसांतच वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कमांडर स्तरापासून ते डेलिगेशन स्तरापर्यंत बैठका होतील. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिंगर-4वरील तोडगा एवढ्या लवकर निघण्याची शक्यता नाही. यासाठी पुन्हा एकदा कोर कमांडर स्तरावरील बैठक बोलावली जाऊ शकते.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतladakhलडाख