शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:36 IST

महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गांधीजींच्या भारतात प्रेमाची भावना आहे तर गोडसेच्या भारत विद्वेषाने ग्रासलेला आहे असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दिल्लीतील बुथ कार्यकर्त्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. राफेल विमाने खरेदी व्यवहार, डोकलाम, रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करण्यात आलेले अपयश, राष्ट्रीय सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘मसूद अजहरजी' उल्लेखावरून खडाजंगीराहुल गांधी म्हणाले की, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने (जेईएम) १४ फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सूत्रधार व जेईएमचा प्रमुख मसूद अजहर याला भाजपाच्या सरकारनेच तुरुंगातून मुक्त केले होते. मसूद अजहरजी असा उपरोधिक उल्लेख करत ते म्हणाले की, त्याला अजित डोवालइण हेच विमानातून कंदाहार येथे घेऊन गेले व तिथे त्याच्या साथीदारांकडे सुपूर्द केले. ५६ इंची छाती असलेल्या लोकांनीच ही कृत्ये केली आहेत. ‘मसूद अजहरजी' अशा उल्लेखाबद्दल भाजपाने राहुल गांधींवर टीका केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेcongressकाँग्रेस