शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:08 IST

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.

नवी दिल्ली - ज्यांच्या जागा जास्त आल्यात. महायुतीत जनतेचा कौल सर्वाधिक जागा भाजपाला दिल्यात त्यामुळे देवेंद्र फडणवीसचमुख्यमंत्री व्हावेत. मागील वेळी जनतेनं आम्हाला मोठा भाऊ म्हणून कौल दिला होता तरीही आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलं आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. त्यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी काम केले आहे. मागच्यावेळी आम्ही त्यांना सिंहासनावर बसवलं आता त्यांनी मनाचं औदार्य दाखवावं आणि भाजपाचामुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा असं विधान भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी एकनाथ शिंदे यांना जुनी आठवण करून दिली आहे.

दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित गोपछडे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जनतेतला माणूस आहे. रिक्षा चालवणारा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होते. ते कधीही आडमुठेपणा करत नाहीत. मी कधीही त्यांना भेटलो, माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न तातडीने सोडवतात. माझ्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते निश्चित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मोठ्या मनाने स्वीकार करतील. विरोधकांना एवढी मोठी चपराक बसलीय, त्यांनी आत्मचिंतन करावे. विरोधकांना जनतेने स्थान दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतीत न बोलता झालेल्या पराभवाचे चिंतन करावे. जनतेचा कौल मान्य करावा असं त्यांनी म्हटलं.

तसेच राज्यात अतिशय चांगले वातावरण आहे. जनतेने आम्हाला कौल दिला आहे. जनतेच्या मनातील सरकार आलेले आहे. जनतेने सगळ्यात जास्त जागा भाजपाला दिल्यात. आमचा स्ट्राईक रेट ९९ टक्के आहे. त्यामुळे ज्याचा स्ट्राईक रेट मोठा त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. अनेकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याची प्रगती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात अनेक घडामोडी घडत असताना प्रत्येक वेळी धावून जाणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे हे त्यांचे नेतृत्व आहे. कोविड, दुष्काळ, वंचित घटकाचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्रिपद कुणाला द्यावं हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यात बोलणार नाही. ज्याच्या जागा जास्त आल्यात त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जावे अशी मागणी भाजपा खासदार गोपछडे यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री