शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी का झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:19 IST

सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या चोवीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने आमदारांची फोडाफोड करण्यास वेळ न मिळाल्याने भाजपचे ‘ऑपरेशन लोट्स’ अयशस्वी झाले.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या चोवीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने आमदारांची फोडाफोड करण्यास वेळ न मिळाल्याने भाजपचे ‘आॅपरेशन लोट्स’ अयशस्वी झाले.राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शुक्रवारी रात्रीतून वेगाने घडामोडी घडत शनिवारी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारुढ झाले. या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी तब्बल चौदा दिवसांचा अवधी दिला होता. त्यामुळे या अवधीत दुसऱ्या पक्षातील आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी भाजपने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ‘आॅपरेशन लोट्स’ हाती घेतले होते. त्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांवर सोपविली होती.त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने आमदार सुरक्षित ठिकाणी ठेऊन कडक सुरक्षा पहारा ठेवला. त्यांच्याशी संपर्क साधणे सहजासहजी शक्य नव्हते. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल देत, २४ तासांच्या आत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. कामकाजाचे लाईव्ह कव्हरेज आणि उघडपणे मतदान करण्याच्या अटी घातल्यामुळे आमदारांच्या संभाव्य घोडाबाजाराला आळा बसला.सर्वोच्च न्यायालयाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी अवधी मिळाला असता तर आमचे आॅपरेशन नक्कीच यशस्वी झाले असते, असा दावा या मोहिमेतील एका नेत्याने सांगितले. ते म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसचे किमान दोन तृतांश आमदार आमच्यासोबत आले असते. शिवाय आम्ही शिवसेनेच्या काही आमदारांच्या संपर्कात होतो.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण