शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी का झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:19 IST

सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या चोवीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने आमदारांची फोडाफोड करण्यास वेळ न मिळाल्याने भाजपचे ‘ऑपरेशन लोट्स’ अयशस्वी झाले.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या चोवीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने आमदारांची फोडाफोड करण्यास वेळ न मिळाल्याने भाजपचे ‘आॅपरेशन लोट्स’ अयशस्वी झाले.राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शुक्रवारी रात्रीतून वेगाने घडामोडी घडत शनिवारी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारुढ झाले. या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी तब्बल चौदा दिवसांचा अवधी दिला होता. त्यामुळे या अवधीत दुसऱ्या पक्षातील आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी भाजपने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ‘आॅपरेशन लोट्स’ हाती घेतले होते. त्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांवर सोपविली होती.त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने आमदार सुरक्षित ठिकाणी ठेऊन कडक सुरक्षा पहारा ठेवला. त्यांच्याशी संपर्क साधणे सहजासहजी शक्य नव्हते. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल देत, २४ तासांच्या आत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. कामकाजाचे लाईव्ह कव्हरेज आणि उघडपणे मतदान करण्याच्या अटी घातल्यामुळे आमदारांच्या संभाव्य घोडाबाजाराला आळा बसला.सर्वोच्च न्यायालयाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी अवधी मिळाला असता तर आमचे आॅपरेशन नक्कीच यशस्वी झाले असते, असा दावा या मोहिमेतील एका नेत्याने सांगितले. ते म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसचे किमान दोन तृतांश आमदार आमच्यासोबत आले असते. शिवाय आम्ही शिवसेनेच्या काही आमदारांच्या संपर्कात होतो.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण