शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य, 3 वर्षांनंतर कुटुंब न्यायालयानं लग्न ठरवलं अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:20 IST

खरे तर, ग्वाल्हेर येथील एका २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातीलच एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुहागरात्रीच्या दिवशी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से आपल्या पतीला सांगायला सुरुवात केली अन्...

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका नवविवाहित महिलेने सुहागरात्रीच्या दिवशी पतीला असे काही सत्य सांगितले, की तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाला होता, असे तिने आपल्या पतीला सांगितले. हे ऐकल्यानंतर पतीने दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या माहेरी सोडले आणि विवाह रद्द ठरवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात 3 वर्षे चालले. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेत हा विवाह अमान्य अथवा रद्द असल्याचा निकाल दिला.

खरे तर, ग्वाल्हेर येथील एका २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातीलच एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुहागरात्रीच्या दिवशी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से आपल्या पतीला सांगायला सुरुवात केली. याच वेळी पत्नीने लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचेही पतीला सांगितले. हे ऐकून पती सुन्न झाला आणि त्याने हा संपूर्ण प्रकार घरातील सदस्यांना सांगितला. 

यानंतर घरच्यांच्या संमतीने त्याने पत्नीला तिच्या मारेरी नेऊन  सोडले आणि तो पुन्हा तिला घेण्यासाठी कधीच गेले नाही. यानंतर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी जेव्हा चर्चा केली, तेव्हा या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आले आणि यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

कौटुंबिक न्यायालयाने 'रद्द' घोषित केला विवाह -घटनेचा खुलासा झाल्यानंतर, पत्नीच्या मामाच्या मुलानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले. यावर लग्न मोडल्यानंतर पीडितेने आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र तरीही पती तिचा स्वीकार करण्यास तयार झाला नाही. या प्रकरणी पतीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द ठरवण्यासाठी अर्ज केला. याप्रकरणी तरुणाच्या पत्नीला तिची बाजू ठेवण्यासाठी अनेक वेळा नोटीस पाठवण्यात आली. मात्र ती आली नाही. अखेर न्यायालयाने हा विवाह रद्द ठरवला.

टॅग्स :marriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारFamilyपरिवार