शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून देशाबाहेरही आघाडीचा प्रयत्न- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:44 IST

भाजपानं मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली आहे.

भोपाळ- भाजपानं मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली आहे. महाकुंभ मेळाव्यातूननरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी कार्यकर्त्यांत उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला आहे. हा भाजपाचा सर्वात मोठा मेळावा असल्याचा दावा मोदींनी केला आहे. यावेळी मोदींनी अमित शाहांच्या कामाचं कौतुकही केलं. मोदी म्हणाले, भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचा गर्व आहे. स्वातंत्र्यानंतरही देश तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन हे एक प्रेरणा आहे. आम्ही सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. मतांच्या राजकारणामुळे देशाचं 70 वर्षांत नुकसान झालं.जेव्हा दिल्लीत यूपीएचं सरकार होतं. तेव्हा ज्या राज्यांत भाजपा सरकारं होती, त्या राज्यांतील जनतेला काँग्रेस शत्रू समजत होती. 10-10 वर्षं ज्यांनी मध्य प्रदेश राज्याला शत्रू समजलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काही लोकांनी मध्य प्रदेशला कायम प्रगतीपासून दूर ठेवलं. ज्या पक्षानं देशावर 50 ते 60 वर्षं शासन केलं, त्यांना मायक्रोस्कोप लावून आता शोधावं लागतंय. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या अहंकारानंच त्यांचा पराभव केला आहे. खुर्चीवर काही जण स्वतः वडिलोपार्जित हक्क समजतात.आतासुद्धा काँग्रेस छोट्या छोट्या पक्षांच्या पाया पडत आहे. जर वेळीच काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन केलं असतं तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती. आम्ही पैशानं नव्हे, तर जनतेच्या ताकदीनं निवडणुका लढतो. कार्यकर्त्यांनी माझं बूथ सर्वात मजबूत या उद्देशानं काम करावं. सव्वा कोटी देशवासीय हा भाजपाचा परिवार आहे. आम्ही पक्षाच्या आधी देशासंदर्भात विचार करतो. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस ट्रिपल तलाकची प्रथा बंद करू इच्छित नाही. सव्वाशे वर्ष जुन्या पक्षात आता काही राहिलं नाही. काँग्रेस देशासाठी एक ओझं झालं आहे. शब्दकोशात अशी कोणतीही शिवी नाही, ज्याचा काँग्रेसनं माझ्याविरोधात वापर केला नाही. माझ्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडलेली नाही. परंतु जेवढे चिखलफेक करतील तेवढे कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा