शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:34 IST

कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील माहुली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरपूर नगर पंचायत क्षेत्रात दिराचं आणि वहिनीचं लग्न झाल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाला गावकरी उपस्थित होते. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हरिहरपूर परिसरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. याच दरम्यान, खुशबूची तिचा दीर अमितशी जवळीक वाढू लागली. कुटुंबाला हे कळताच दोघेही घर सोडून पळून गेले. 

कुटुंबाने कसं तरी दोघांनाही शोधून काढलं. दोघेही एकमेकांसोबत राहण्यावरच ठाम होते. हे प्रकरण हरिहरपूर नगर पंचायतीचे अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही उर्फ ​​पप्पू शाही यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी चर्चेद्वारे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा दोघांनीही ऐकलं नाही तेव्हा कुटुंबांच्या संमतीने त्यांचं लग्न गावकऱ्यांसमोरच लावण्यात आलं. 

लग्नामुळे पती खूपच नाराज झाला आहे. तो कामानिमित्त मुंबईला गेल्यावर खुशबू दिराच्या प्रेमात पडली. त्याने सांगितलं की, या लग्नाशी त्याचा काहीही संबंध नाही. लग्नादरम्यान दोन्ही कुटुंबांसह नगरसेवक आणि अध्यक्ष पप्पू शाही देखील उपस्थित होते. आता या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न