शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:34 IST

कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील माहुली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरपूर नगर पंचायत क्षेत्रात दिराचं आणि वहिनीचं लग्न झाल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाला गावकरी उपस्थित होते. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हरिहरपूर परिसरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. याच दरम्यान, खुशबूची तिचा दीर अमितशी जवळीक वाढू लागली. कुटुंबाला हे कळताच दोघेही घर सोडून पळून गेले. 

कुटुंबाने कसं तरी दोघांनाही शोधून काढलं. दोघेही एकमेकांसोबत राहण्यावरच ठाम होते. हे प्रकरण हरिहरपूर नगर पंचायतीचे अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही उर्फ ​​पप्पू शाही यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी चर्चेद्वारे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा दोघांनीही ऐकलं नाही तेव्हा कुटुंबांच्या संमतीने त्यांचं लग्न गावकऱ्यांसमोरच लावण्यात आलं. 

लग्नामुळे पती खूपच नाराज झाला आहे. तो कामानिमित्त मुंबईला गेल्यावर खुशबू दिराच्या प्रेमात पडली. त्याने सांगितलं की, या लग्नाशी त्याचा काहीही संबंध नाही. लग्नादरम्यान दोन्ही कुटुंबांसह नगरसेवक आणि अध्यक्ष पप्पू शाही देखील उपस्थित होते. आता या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न