शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 22:03 IST

ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या INDIA आघाडीतून बाहेर पडल्या तृणमूलच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. "इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहोत," असे ममता बॅनर्जींनी म्हटले. पण, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचा बंगालच्या सीपीएम आणि काँग्रेसशी काहीही संबंध नाही. 

हुगळी जिल्ह्यातील चुंचुरा येथे एका सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ''पश्चिम बंगालमधील सीपीएम-काँग्रेसशी आमचा काहीही संबंध नाही. पण, दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार सत्ते आल्यावर राज्याच्या विकासासाठी सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहे.'' ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे, सुरुवातीला त्या इंडिया आघाडीच्या भाग होत्या, पण नंतर जागा वाटपावरुन झालेल्या वादानंतर त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

ममता बॅनर्जींचा अनेकदा केंद्राला पाठिंबाममता आणि त्यांचा पक्ष तृणमूल याआधी अनेकवेळा थेट केंद्र सरकारमध्ये सामील झालेला आहेत. 1998 मध्ये स्थापन झालेल्या 13 महिन्यांच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये थेट सामील न होता, त्यांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. पण, नंतर ममता बॅनर्जींसह तृणमूल नेतेही वाजपेयी आणि मनमोहन सरकारमध्ये सामील झाले होते. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा