शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:07 IST

Lok Sabha Election Result 2024 : ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती

Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३६० ते ४१५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारताच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकली तर आजपर्यंत असे फक्त एकदाच घडले आहे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाने लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे काँग्रेसने ५४१ पैकी ४१५ जिंकून विक्रम केला.

मतांचा विक्रम मोडेल? १९८४ मध्ये विक्रमी मतांचाही रेकॉर्ड झाला होता. केवळ काँग्रेसलाच ४८.१२ टक्के मते मिळाली होती. १९८४ पासून कोणत्याही पक्षाला ४०० जागांचा टप्पा गाठता आलेला नाही किंवा ४०% पेक्षा जास्त मताधिक्यही मिळवता आलेले नाही. भाजपला २०१४ मध्ये ३१.३४% आणि २०१९ मध्ये ३७.७% मते मिळवता आली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसBJPभाजपा