शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४०० राहू द्या, फक्त २०० जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींनी दिले भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:18 IST

Mamata Banerjee challenged BJP: अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा जागा जिंकण्याचे आव्हान दिले.

तिरुवअनंतपुरम : अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा जागा जिंकण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

येथून पक्षाच्या उमेदवार असलेल्या महुआ मोईत्रा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप ४०० पार’ म्हणत आहे, मी त्यांना आधी २०० जागा ओलांडण्याचे आव्हान देते. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी २०० पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु त्यांना ७७ वर थांबावे लागले. या ७७ आमदारांपैकी काहीजण तेव्हापासून आमच्यात सामील झाले आहेत.

‘सीएए हा सापळा’‘सीएए हा कायदेशीर नागरिकांना परदेशी बनवण्याचा सापळा आहे. एकदा तुम्ही सीएए लागू केल्यानंतर, एनआरसी होईल. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए किंवा एनआरसीला परवानगी देणार नाही. केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. तुम्ही अर्ज केल्यास, तुम्हाला ५ वर्षांसाठी परदेशी म्हणून घोषित केले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा