शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:08 IST

Lok Sabha Election 2024: भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर (ShaShi Tharoor) यांनी केला आहे. 

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर यांनी केला आहे. 

बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशी थरूर म्हणाले की, आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. ४ जून रोजी दिल्लीमध्ये बदल दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये ३९ जागा जिंकल्यावरही कोरोना काळात कुठलीही मदत मिळाली नाही. आता देशात बदल घडवण्यासाठी महाआघाडीला विजयी करा, असं आवाहन शशी थरूर यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, आता कशा भारतात राहायचं हे तुम्ही ठरवा. पाटणा येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी बनवण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ चांगली भाषणं देतात. पण कुठल्या समस्येचं निराकरण करत नाहीत. मागच्या पाच टप्प्यातील मतदानातून बिहारमध्येही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही शशी थरूर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे स्टार प्रचारक बिहारमध्ये प्रचारासाठी आले नाहीत, तसेच येथील प्रचाराची सगळी धुरा तेजस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. याबाबत विचारले असता शशी थरूर म्हणाले की, आम्ही भाऊ आहोत. एक भाऊ एकीकडे प्रचार करत आहे, तर दुसरा दुसरीकडे प्रचार करत आहे. अशाप्रकारे दोघेही एकत्र येऊन प्रचार करत आहेत, असं स्पष्टीकरण शशी थरूर यांनी दिलं.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashi Tharoorशशी थरूरCentral Governmentकेंद्र सरकारbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस