शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:45 IST

Lok Sabha Elections 2024 And Giriraj Singh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "यावेळी काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचा अजेंडा मुस्लिमांना प्रस्थापित करण्याचा आहे. त्यांना देशात इस्लामिक स्टेट बनवायचा आहे. जोपर्यंत भारतात सनातनचे बहुमत आहे तोपर्यंत लोकशाही आहे" असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधान पुढे करत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह म्हणाले की, पंडित नेहरू यांनी भारतातील हिंदूंना धोका दिला. जेव्हा 400 पार जागा जातील तेव्हा भारताचा विकास, भारताचा वारसा, काशी-मथुरा विकसित होईल. दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना सरमा म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपा जेव्हा 400 चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेतील कृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचं भव्य मंदिर बांधले जाईल. 

"राहुल-सोनिया देश सोडून पळून जाणार"

"राहुल गांधी आणि सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार आहेत... त्यांना देशाबद्दल प्रेम नाही. यावेळी त्यांना मागच्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील आणि ते भारतातून पळून जातील. काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील" असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांचा चेहरा भ्रष्ट असल्याचं म्हटलं आहे.

"जनतेने मोदींना भरभरून प्रेम दिलं"

"जेव्हापासून राहुल गांधी आणि तुकडे तुकडे गँग आली तेव्हापासून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गरीबाचा मुलगा पंतप्रधान कसा झाला हे त्यांना अजून पचनी पडत नाही. जेवढ्या वेळा ते मोदींना शिवीगाळ करत आहेत, तिकक्या वेळा मोदी त्यातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडत आहेत. जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. फारुख अब्दुल्ला यांना पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं" असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी