शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:44 IST

राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान गुरुवारी पार पडले. पुढील टप्यातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोदी सरकार सैन्यदलाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहले आहे.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवमा हल्ल्यात शहिदांच्या समर्थनात करावे असे विधान लातूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केल्याने त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सैनिकांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.  भाजपच्या 'मै भी चौकीदार" या गीतात सुद्धा सैनिक दाखवण्यात आले होते, याविषयी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती, यावरून भाजपला निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. 

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइक वरून श्रेय घेत असून भारतीय सेना ही मोदींची सेना असल्याचे दाखवले जात आहे. राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांने सैनिकांचे वापर करू नयेत असे निवडणुक आयोगाने आधीच स्पष्ट केले असताना सुद्धा भाजपकडून सैनिकाच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्न होत असल्याचे आरोप केला आहे. याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याने भाजपची अडचण वाढू शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा