शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:44 IST

राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान गुरुवारी पार पडले. पुढील टप्यातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोदी सरकार सैन्यदलाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहले आहे.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवमा हल्ल्यात शहिदांच्या समर्थनात करावे असे विधान लातूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केल्याने त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सैनिकांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.  भाजपच्या 'मै भी चौकीदार" या गीतात सुद्धा सैनिक दाखवण्यात आले होते, याविषयी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती, यावरून भाजपला निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. 

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइक वरून श्रेय घेत असून भारतीय सेना ही मोदींची सेना असल्याचे दाखवले जात आहे. राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.

निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांने सैनिकांचे वापर करू नयेत असे निवडणुक आयोगाने आधीच स्पष्ट केले असताना सुद्धा भाजपकडून सैनिकाच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्न होत असल्याचे आरोप केला आहे. याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याने भाजपची अडचण वाढू शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा