शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

गरज भासल्यास काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार : अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:29 IST

लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्वच्या सर्व सातही टप्पे पार पडले आहे. त्यानंतर लगेचच विविध संस्थांचे पूर्वानुमान अर्थात एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. तर विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवकाँग्रेसला पाठिंबा देण्यासंदर्भात अनुकुलता दर्शविली आहे. काँग्रेसला गरज भासल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गरिबांना, शेतकऱ्यांना, देशाला आणि देशात एकता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले देशातील पक्ष २३ मे नंतर देशाला नवीन पंतप्रधान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू सर्वांच्या भेटी घेत आहेत. गरज भासल्यास आपण काँग्रेसला देखील पाठिंबा देऊ, असं सांगताना उत्तर प्रदेशात महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा अखिलेश यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. दिल्लीत जावून मायावती काँग्रेस नेत्यांशी चर्चा करतील. मायावती यांचा दिल्ली दौरा आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दुसरीकडे चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, युपीए प्रमुख सोनिया गांधी, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी देखील चर्चा केली. एकेकाळी एनडीएचे घटक असलेले नायडू मोदींविरोधात रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसBJPभाजपाmayawatiमायावती