शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

शिख दंगलीविषयीच्या वक्तव्यावर पित्रोदांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:22 IST

नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे.

नवी दिल्ली - १९८४ मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगली संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सॅम पित्रोदा चारही बाजुनी फसले होते. पित्रोदा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील पित्रोदा यांनी माफी मागावी असं मत जाहीर केले होते. त्यानंतर पित्रोदा यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच खराब हिंदीमुळे आपल्या तोडून असं वक्तव्य निघाल्याचे ते म्हणाले. 

सॅम पित्रादा जे बोलले, त्याचा पक्षाची काहीही संबंध नाही. त्यांनी त्यासाठी माफी मागावी. १९८४ मध्ये झालेली दंगल अत्यंत क्लेशदायी होती. घटनेतील पिडीतांसोबत न्याय व्हायला हवा. यासाठी जे लोक जबाबदार आहेत, त्यांना कठोर शिक्षा मिळावी. या घटनेसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ती एक दुखद घटना होती, असंही राहुल यांनी सांगितले होते.

पित्रोदा म्हणाले होते की, आता ८४ च्या मुद्दा नाही. नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. मात्र माध्यमांमध्ये पित्रोदा यांचे वक्तव्य गाजत असल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर पित्रोदा यांनी माफी मागितली.

दुसरीकडे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने १९८४ मध्ये झालेल्या शिख दंगलीसंदर्भातील वक्तव्यावरून पित्रोदा यांना नोटीस बाजवली होती. तसेच या संदर्भात स्पष्टीकरण देऊन शिख समुदायाची माफी मागावी, असंही नोटीसमध्ये म्हटले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा