शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:17 IST

भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले.

मुंबई - देशात पुन्हा भाजप सरकार येणार नाही. सरकार विरोधात असलेल्या पक्षाचे बहुमतापेक्षा जास्त खासदार निवडून येतील असा दावा माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. पाच वर्षात एनडीए सरकारचे काम अपेक्षाभंग करणारे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणात बोलत नाही. शेतकरी कर्ज माफी, आर्थिक प्रगती, देशातील रोजगार, यावर मोदी बोलत नाही. मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात असा टोला पी चिदंबरम यांनी मोदींना लगावला. चिदंबरम हे एका मुलाखतीत बोलत होते.

भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले. मोदींचे मंत्रालय खोट बोलत आहे की, कॉंग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही. ते खोटे बोलत असले, तरीही सैनिक कधीच खोट बोलत नाहीत. याआधी, सुद्धा सर्जिकल स्ट्राइक झाले असल्याचे, सेनाध्यक्ष जनरल विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले आहे. असे म्हणत चिदंबरम यांनी भाजप खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणतात या प्रश्नाचे उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, राजकरणात खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्याचा काम भाजप करत आहे. भाजपचे भाजप नेते वीपी सिंह यांनी सर्वात आधी राजीव गांधीना चोर म्हंटले होते. असे ते यावेळी म्हंटले .

साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना भाजपने उमेदवारी देणे म्हणजे लोकशाही साठी हा मोठा धक्का आहे. जो पर्यंत आरोप सिध्द होत नाही, तो पर्यंत निवडणुकीत उमेदवारी देण्यात गैर नाही. पण, दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपला दहशतवादी असल्याचे आरोप असलेली व्यक्ती सोडून दुसर कुणी मिळाला नही का ? असा सवाल यावेळी चिदंबरम यांनी उपस्थित केला

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस