शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेमुळे भाजपमध्येही नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:47 IST

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्‍याविषयी चांगल्‍या गोष्‍टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे.

मुंबई -  दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर मोदींच्या टीकेचा निषेध करण्यात येत असून काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. त्यातच आता भाजपमधून देखील मोदींनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन होते आणि त्यांचा भ्रष्टाचारी ओळख  म्हणुनच मृत्यू झाला. असे, मोदींनी बोलायला नको होते. मोदींबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवणार नाही असे भाजप नेते  श्रीनिवास प्रसाद म्हणाले आहे. कमी वयात राजीव यांच्यावर मोठी जबाबदारी होती. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्‍याविषयी चांगल्‍या गोष्‍टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे. अशा प्रकारे भाजपचे नेते श्रीनिवास प्रसाद यांनी मोदींना टोला लागवला.

श्रीनिवास प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यांनतर त्यांनी कॉंग्रेसचा हात धरला होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी घरवापसी करत पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला होता.

माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. कॉंग्रेसने मोदींवर निशाणा साधला असतानाच आता, भाजप नेत्याने सुद्धा मोदींना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राजीव गांधी यांच्या विषयी मोदींनी केलेल्या टीकेमुळे भाजपमध्ये सुद्धा नाराजी असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी