शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

एलओसीवरील रहिवाशांना बंकर हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:32 IST

पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

नौशेरा : पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.मागील चार महिन्यांपासून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील २३ वस्त्यांमधील ५ हजारपेक्षा अधिक नागरिकांना भीतीपोटी घरदार सोडावे लागले आहे.गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या काश्मीर दौºयात या रहिवाशांनी त्यांची भेट घेऊन वैयक्तिक बंकर बनवून देण्याची मागणी केली. जनगढचे रहिवासी पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा नियंत्रण रेषेवर राहायचे असेल, तर सीमेवरील प्रत्येक घरामध्ये बंकर बनवून द्यावे. सीमा शरणार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष असलेले कुमार म्हणाले की, आम्हाला भोजनापेक्षा बंकरची जास्त गरज आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारत