शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का?, 98 वर्षीय सैनिकाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 16:42 IST

त्यामुळं त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली -  54 वर्षापूर्वी सरकारकडून घेतलेल्या जमिनाचा हिस्सा मिळवण्यासाठी फेऱ्या मारत असलेल्या  98 वर्षीय माजी सैनिकानं मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का? असा प्रश्न सरकारपुढे उपस्थित केला आहे. सतारा येथे राहणारे 98 वर्षीय चंद्रशेखर जंगम एक माजी भारतीय सैनिक आहेत. 54 वर्षापूर्वी त्यांनी सरकारकडून काही जमीन घेतली होती. त्याचे पैसेही त्यांनी जमा केले होते. पण असून त्यांना ती जमीन मिळाली नाही आमि त्याचा त्यांना मोबदलाही मिळत नाही. त्यासाठी ते सरकारच्या दारात चकरा मारत आहेत. पण सरकारकडून काही उत्तरे मिळत नाही. त्यामुळं त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

मिड डेच्या वृत्तानुसार चंद्रशेखर यांनी 1962च्या चीन आणि 1965च्या पाकिस्तान विरोधातील लढाईमध्ये सेवा बजावली होती. 1971मध्ये सुबेदार पदावरुन चंद्रशेखर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की ज्या देशासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्यभऱ सेवा दिली तिथे त्यांना चकरा माराव्या लागतात.  वयोमानानुसार चंद्रशेखर यांना त्यांचे शरिर साथ देत नाही.  ते सतत आजारपणामुळे ते रुग्णलयाच्या चकरा मारत असतात.

चंद्रशेखर यांच्या पत्नी चंद्रभागा म्हणाल्या, 1964 मध्ये आम्ही सरकारी योजनेअंतर्गत काही जमीन घेतली होती. 16,880 रुपयामध्ये त्यांनी फ्लॉट विकत घेतला होता. या जागेची खरेदी केलेली प्रतही त्यांच्याकडे आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात चकरा मारल्यानंतरही जागा आपल्या नावावर होत नाही हे पाहून त्यांनू 1977 मध्ये पैसे माघारी मागितले. पण त्यांना त्यांचे पैसेही माघारी मिळत नाहीत. 40 ते 50 वर्षे होऊनही त्यांना त्यांचा हक्क मिळत नाही त्यामुळं त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानGovernmentसरकार