शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ओवेसी सारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत; असदुद्दीन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून माधवी लता यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:03 IST

असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला.

अकबरुद्दीन आणि असुदुद्दीन ओवेसी यांसारख्या नेत्यांची तोंडं बंद करायला हवीत, कारण ते सर्वसामान्यांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत, अशा शब्दांत माधवी लता यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्या हैदराबादमधून भाजपच्या उमेदवार आहेत.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या असता, असुदद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून माधवी लता यांनी ओवेसींवर निशाणा साधला. माधवी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या कोणत्या योजनेवर हिंदू मुस्लीम लिहिले आहे. अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी सारख्या त्यांच्यांची तोंडं बंद करायला हवीत. हे समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत."

काय म्हणाले होते मोदी - बिहारमधील किसनगंज येथे बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, "पंतप्रधान मोदींची एकमेव गॅरंटी आहे मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची गॅरंटी. 2002 पासून ते मुस्लिमांचा द्वेष करत आहेत. देशात 17 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, ते सर्वांचे पंतप्रधान आहेत, उद्या दंगल झाली तर त्याला मोदी जबाबदार असतील. एवढेच नाही तर, 'कुठे गेला, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, निवडणूक संपल्यानंतर द्वेष वाढेल. ते हिटलरची भाषा बोलत आहे."

माधवी लता यांचं प्रत्युत्तर -ओवेसींच्या या वक्तव्यावर बोलताना माधवी लतादीदी म्हणाल्या, "आम्ही जेवढ्या योजना आणल्या आहेत, त्यावर हिंदू-मुस्लीम कुठे लिहिले आहे. ते लोकांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत. जेव्हा काँग्रेस म्हते, लोकांची मालमत्ता मुस्लिमांमध्ये वाटून देऊ, तेव्हा ते कुठे असतात? असुदुद्दीन ओवेसी 2004 पासून सातत्याने हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या माधवी लता निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने  ही लढत अधिकच रंजक बनली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीmadhavi lathaवि. के. माधवी लताBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन