शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायद्यामध्ये असला पाहिजे मानवतेचा स्पर्श, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 10:23 IST

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

गुवाहाटी : सर्व लोकांचे हित साधण्यासाठी कायद्यामध्ये मानवतेचा स्पर्श असला पाहिजे आणि समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी नेहमीच संवेदनशीलतेसोबत याचा वापर केला पाहिजे, असे मत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायद्याला त्या समुदायांची वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे, ज्या समुदायांची अंमलबजावणी करायची आहे. जेव्हा कायद्याचा बुद्धिमतापूर्ण अर्थ लावला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा लोकांचा सामाजिक रचनेवर विश्वास असतो आणि ते न्यायाच्या दिशेने एक पाऊल असते.

याचबरोबर, न्यायव्यवस्थेची वैधता लोकांच्या विश्वासावर असते, जी न्यायालयीन स्वातंत्र्यावर अवलंबून असते. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास या सर्वात महत्त्वाच्या घटकांवरून निश्चित केला जातो की, समस्या आणि गरज असलेल्या नागरिकांसाठी न्यायव्यवस्था हा पहिला आणि शेवटचा उपाय आहे, असेही  सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप केले सुरूसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायदा आणि त्याचे प्रशासन न्यायाचा पराभव करत नाहीत, तर तो टिकवून ठेवतात. हे सुनिश्चित करणे ही न्यायव्यवस्थेची भूमिका आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाईल अॅप लाँच केले.

डीवाय चंद्रचूड यांच्याविषयी...डीवाय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे (LLB) शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स (InLaks)स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स (LLM) आणि फॉरेन्सिक सायन्स (SJD) मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत व्याख्यानेही दिली आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय