शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

गेल्या वर्षी भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले, ३००% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:09 AM

cyber attacks on India: एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या वर्षी विघातक शक्तींनी विदेशातून भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले चढविले आहेत. २०१९ साली ही संख्या ३.९४ लाख होती. म्हणजे एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

हल्ले रोखण्यास यंत्रणा सज्जसायबर हल्ल्यांपासून सुरक्षित कसे राहावे याचा आजवर ५९ वेळा केंद्राने सराव केला. त्यात देशातील ५६५ संस्था सहभागी झाल्या होत्या. केंद्राने राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची (एनसीसीसी) स्थापना केली आहे. हल्ले टाळण्यासाठी संबंधित सरकारी  खाती, संस्थांना एनसीसीसीकडून सूचना दिल्या जातात. 

विदेशातून सहा लाख हल्ले - सायबर हल्ले रोखण्याचे काम इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीममधील (सीईआरटी-इन) तज्ज्ञ मंडळी करतात. यंदाच्या वर्षी जून अखेरपर्यंत भारतावर विदेशातून सहा लाख सायबर हल्ले झाले आहेत. - सायबर हल्ल्यांचा धोका असलेल्या देशातील ७०० संस्था, यंत्रणा, उद्योगांना सीईआरटी-इनच्या तज्ज्ञांनी याआधीच सावध केले आहे. - हे हल्ले परतवण्यासाठी असलेली यंत्रणा अद्ययावत करा, अशी सूचना दिली आहे. हल्ले रोखण्यासाठी सरकारनेही पूर्वतयारी केली आहे. - केंद्रातील विविध खाती, राज्य सरकारांचे विविध विभाग, त्यांच्या संस्था, यंत्रणा, त्यांच्या वेबसाइट, तसेच ऑनलाइन व्यवहाराच्या यंत्रणा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.   

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत