शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 00:57 IST

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे.

ठळक मुद्देलश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीतलश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहेअब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून पकडलाये टीआरएफचा हात

श्रीनगर : भारतावर भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांची आता आपसातच जुंपली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीत आहेत. लश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहे. यानंतर हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर असलेल्या अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून, टीआरएफचा हात पकडला. यामुळे टीआएफ आणि लश्कर आता हिजबुलच्या निशाण्यावर आहे.

यासंदर्भात तहरीक-ए-पीपल्स पार्टीने शुक्रवारी हाताने लिहिलेले एक पोस्टर जारी केले आहे. यात, त्यांचा ऑपरेशनल कमांडर अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडली असल्याचे लिहिले आहे. तसेच अब्बासचा, कश्मिरी पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारण्यास विरोध होता, असेही  यात म्हणण्यात आले आहे.

खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!

अब्बास 'अंडरग्राउंड' -

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास दावा करतो की, 12 सक्रिय सदस्य आणि अनेक स्थानिक लोक त्याच्या सोबत आहेत.

आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ -

टीआरएफनेही, इस्लामिक जिहादी लोकहो आणि 'रेजिस्टंट टिल व्हिक्ट्री' या पंचलाइनने एक पत्र जारी केले आहे. यात, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही हिजबुल मुजाहिदीनला इशारा दिला होता, की त्यांनी काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मारणे बंद करावे. मात्र, त्यांनी शोपियांमधून जम्मू-काश्मीरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. हिजबुल मुजाहिदीनला समजायला हवे, की आपली लढाई भारतीय संरक्षण दलाशी आहे. कश्मिरी लोकांशी नाही. आश्मिरी लोक आपलेच आहेत. आपण त्यांच्या सहकार्याशिवाय संरक्षण दलाशी लढू शकत नाही. आम्ही विचार केला होता, कीआपण एकत्रितपणे लढू मात्र ही आमची मोठी चूक होती,' असे टीआरएफने म्हटले आहे.

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

तसेच जे काश्मीरमधील लोकांना त्रास देतील त्यांच्याशी आम्ही लढू. हिजबुलला हा अखेरचा इशारा आहे. आम्हाला मजबूर करू नका. यानंतर कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. केवळ अॅक्शन घेतली जाईल, असेही टीआरएफने म्हटले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादIslamइस्लामMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस