शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 06:54 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे काँग्रेसचा पराभव होय, असे भाजपने म्हटले आहे.नक्षलवाद्यांशी संबंधावरून करण्यात आलेल्या अटकेमागे राजकीय हेतू नाही, हेही या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्यास अटक केली जात आहे, या काँग्रेसच्या दाव्यात तथ्यांश नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राहुल गांधी देशाच्या सुरक्षेला डावावर लावीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.भारतात राष्टÑीय स्वयंसेवक संघ याच एकमेव स्वयंसेवी संस्थेला स्थान आहे. सरकारविरुद्ध आवाज उठविल्याने या लोकांवर कारवाई करण्यात आली, असे राहुल गांधी यांनी २८ आॅगस्ट रोजीच्या टष्ट्वीटमध्ये म्हटले होते.शहा यांनी केले टष्ट्वीट‘भारताचे तुकडे-तुकडे करू पाहणारी टोळी, माओवादी, तोतये कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचे समर्थन करा. प्रामाणिकपणे काम करणाºयांना बदनाम करा.राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे स्वागत आहे ’ असे टष्ट्वीट करून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल आणि काँग्रेसवर खरपूस टीका केली. एकापाठोपाठ टष्ट्वीट करून त्यांनी म्हटले की, वादविवाद, चर्चा, मतभेद, अशी निकोप संस्कृती असलेली भारत एक चैतन्यदायी लोकशाही आहे.देशवासीयांना नुकसान पोहोचविण्याच्या इराद्याने देशांविरुद्धचा कटकारस्थानाला यात स्थान नाही. ज्या लोकांनी या मुद्याचे राजकारण केले, त्यांनी माफी मागावी. राष्टÑीय सुरक्षेच्या मुद्यावरून राजकारणाºयांना या निर्णयाने उघडे पाडले आहे.शहरी नक्षलवादाबाबत काँग्रेसची भूमिकाही यातून स्पष्ट झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस