शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

FREE इंटरनेट! दररोज मिळणार 1.5GB डेटा, 'या' राज्यात सुरू होणार सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:18 IST

kerala govt offer free internet : हा प्रोजेक्ट 2017 मध्ये पिनाराई विजयन सरकारने लॉन्च केला होता आणि त्याला केरळ ऑप्टिकल फायबर नेटवर्क (K-FON) असे नाव देण्यात आले होते.

नवी दिल्ली : केरळ सरकार मे महिन्याच्या अखेरीस सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडक बीपीएल (BPL) कुटुंबांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 20 लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत इंटरनेट दिले जाणार आहे. 

दरम्यान, हा प्रोजेक्ट 2017 मध्ये पिनाराई विजयन सरकारने लॉन्च केला होता आणि त्याला केरळ ऑप्टिकल फायबर नेटवर्क (K-FON) असे नाव देण्यात आले होते. टीएनएनच्या वृत्तानुसार, या प्रकल्पाची देखरेख केरळ स्टेट आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे केली जाते. संस्थेने आधीच युजर्सना इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी स्थानिक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून (ISP) एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) आमंत्रित केले आहे.

सुरुवातीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील केवळ 100 कुटुंबांवर लक्ष केंद्रित केले जाईल. मोफत इंटरनेट मिळणाऱ्या कुटुंबांची संख्या कालांतराने वाढवली जाईल, असे K-FON प्रोजेक्टचे प्रमुख संतोष बाबू यांनी सांगितले. तसेच, सरकारने 30,000 हून अधिक सरकारी संस्थांना हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्याचे लक्ष्य जवळपास गाठले आहे, असेही संतोष बाबू म्हणाले.

प्रोजेक्टच्या प्लॅननुसार, सरकार दररोज 10Mbps ते 15Mbps स्पीड असलेल्या निवडक कुटुंबांना 1.5GB डेटा मोफत देईल. कोणते स्थानिक इंटरनेट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स हे काम करू शकतात, हे शोधण्यासाठी या प्रोजक्टसाठी आधीच निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच, मे २०२२ च्या अखेरीस निवडक कुटुंबांना हे मोफत इंटरनेट देण्याची राज्य सरकारची योजना आहे. सरकारला आपल्या योजनांसह ट्रॅकवर राहायचे असल्यास स्थानिक आयएसपीला लवकर ओळखले जाणे आवश्यक आहे.

प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात, सरकार जवळपास 500 कुटुंबांची ओळख करून देणार, जेणेकरून त्यांना मोफत इंटरनेट सेवा मिळू शकेल. यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना आणि जनजागृती होण्यास निश्चितच मदत होईल. ज्या कुटुंबांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी परवडत नाही, ते राज्य सरकारच्या मदतीने कनेक्टिव्हिटीचे जग आणि संधी शोधू शकतील.

टॅग्स :InternetइंटरनेटKeralaकेरळ