शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:36 IST

जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. तिने शुक्रवारी गुजरातमधील द्वारका येथे राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते. कंगना मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. 

खरे तर, कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. येथील जातीय समीकरणाचा विचार केल्यास, या मतदारसंघ्यात राजपूत आणि अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहे. कंगना राणौत देखील राजपूत आहे. कंगनाचे वडिलोपार्जित घर मंडी जिल्ह्यातील भांबला येथे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती सध्या कुल्लू येथील तिच्या नवीन घरी राहते. 

मंडी जिल्याचा राजकीय इतिहास असा - खरे तर, मंडी हा माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मतदारसंघ आहे. 1980 च्या दशकात ते राजकारणात आले. तेव्हा काँग्रेसने पंडित सुखराम यांना या जागेसाठी उमेदवारी दिली होती. हे दोघेही केंद्रात मंत्रीही झाले. कुल्लू संस्थानाचे शासक महेश्वर सिंह हेही येथून भाजपचे खासदार राहिले आहेत. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत राजपूत आणि ब्राह्मण उमेदवारांनाच या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. या लोकसभा मदतारसंघात एकूण 17 विधानसभा मदारसंघ येतात.

काँग्रेससोबत आहे कंगनाच्या कुटुबा संबंध -अभिनेत्री कंगनाचे कुटुंब पूर्वी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. कंगनाचे पणजोबा सरजू सिंह यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. ते काँग्रेसचे सक्रीय सदस्य होते. हिमाचल प्रदेशला जेव्हा टेरिटोरियल काउंसिलचा दर्जा मिळाला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि 1963 ते 1967 पर्यंत ते सदस्य होते.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतPoliticsराजकारणBJPभाजपाlok sabhaलोकसभा