शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:37 IST

तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात रोजगार तर वाढले आहेत, परंतु नियमित नोकऱ्यांमध्ये सात वर्षांत महागाईच्या तुलनेत वास्तविक वेतन वाढले नाही, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद विरमानी यांनी म्हटले आहे. नोकरी आणि कौशल्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले.

नोकऱ्या वाढल्या का?

विरमानी यांनी म्हटले आहे की, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) आकडेवारीनुसार, मागील सात वर्षांत कामगार-लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे. 

याचा अर्थ नोकऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढत आहे. यात चढउतारही आहे. याचा कल पाहता नोकऱ्या वाढत आहेत, असे दिसते. तथापि, नोकऱ्या वाढल्या, असे मात्र म्हणता येणार नाही.

२०२३-२४ मध्ये सर्व वयोगटांसाठी कामगार-लोकसंख्या प्रमाण ४३.७ टक्क्यांपर्यंत वाढले होते. २०१७-१८ मध्ये हे प्रमाण ३४.७ टक्के होते.

टॅग्स :jobनोकरीNIti Ayogनिती आयोग