शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 23:06 IST

ह्युवेईला कंत्राट नाकारल्यानंतर लगेचच देणार जागतिक कंपन्यांना टक्कर

नवी दिल्ली : जगभरामध्ये उत्सुकतेचा विषय असलेल्या ५ जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्सच्याजिओने उडी घेतली असून, पहिली भारतीय कंपनी बनण्याचा बहुमानही पटकावला आहे. निवडक महानगरांमध्ये आपल्या ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यासाठी स्पेक्ट्रमची मागणी रिलायन्सजिओने नोंदविली आहे. दूरसंचार विभागाकडे हा अर्ज करण्यात आला असून, दोन्ही बॅण्डवर आपल्याला स्पेक्ट्रम मिळावेत, अशी विनंतीही कंपनीने दूरसंचार विभागाला केली आहे.

चीनबरोबर संघर्षात्मक स्थिती निर्माण झाल्यावर चीनच्या ह्युवेई कंपनीला ५ जीचे कंत्राट नाकारण्यात आल्याने भारतामध्ये ही सेवा सुरू होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला जिओने तत्काळ उत्तर दिल्याने नागरिक या सेवेसाठी आतूर झाले आहेत.

जिओने दूरसंचार विभागाकडे केलेल्या अर्जामध्ये आपल्याला एमएम वेव्हच्या दोन्ही बॅण्ड्सवर प्रत्येकी ८०० मेगाहर्ट्झचे स्पेक्ट्रम देण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून कंपनी आपणच विकसित केलेल्या संपूर्ण देशी बनावटीच्या ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. जगात निवडक देशांतच ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात भारत समाविष्ट होणार असल्याने ही आनंदाची बाब आहे.

रिलायन्सच्या वार्षिक सभेमध्ये केली होती घोषणा

च्रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओने स्वत:चे५ जी तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती.

च्संपूर्ण स्वदेशी असलेल्या या तंत्रज्ञानामध्ये आपले ४ जी नेटवर्क हे सहजपणे ५ जीमध्ये बदलणे शक्य होणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे. यामुळे जिओ स्वत: ५ जी तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. पुढील वर्षी भारतात ५ जी सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सJioजिओIndiaभारत