शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 23:06 IST

ह्युवेईला कंत्राट नाकारल्यानंतर लगेचच देणार जागतिक कंपन्यांना टक्कर

नवी दिल्ली : जगभरामध्ये उत्सुकतेचा विषय असलेल्या ५ जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्सच्याजिओने उडी घेतली असून, पहिली भारतीय कंपनी बनण्याचा बहुमानही पटकावला आहे. निवडक महानगरांमध्ये आपल्या ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यासाठी स्पेक्ट्रमची मागणी रिलायन्सजिओने नोंदविली आहे. दूरसंचार विभागाकडे हा अर्ज करण्यात आला असून, दोन्ही बॅण्डवर आपल्याला स्पेक्ट्रम मिळावेत, अशी विनंतीही कंपनीने दूरसंचार विभागाला केली आहे.

चीनबरोबर संघर्षात्मक स्थिती निर्माण झाल्यावर चीनच्या ह्युवेई कंपनीला ५ जीचे कंत्राट नाकारण्यात आल्याने भारतामध्ये ही सेवा सुरू होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला जिओने तत्काळ उत्तर दिल्याने नागरिक या सेवेसाठी आतूर झाले आहेत.

जिओने दूरसंचार विभागाकडे केलेल्या अर्जामध्ये आपल्याला एमएम वेव्हच्या दोन्ही बॅण्ड्सवर प्रत्येकी ८०० मेगाहर्ट्झचे स्पेक्ट्रम देण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून कंपनी आपणच विकसित केलेल्या संपूर्ण देशी बनावटीच्या ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. जगात निवडक देशांतच ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात भारत समाविष्ट होणार असल्याने ही आनंदाची बाब आहे.

रिलायन्सच्या वार्षिक सभेमध्ये केली होती घोषणा

च्रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओने स्वत:चे५ जी तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती.

च्संपूर्ण स्वदेशी असलेल्या या तंत्रज्ञानामध्ये आपले ४ जी नेटवर्क हे सहजपणे ५ जीमध्ये बदलणे शक्य होणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे. यामुळे जिओ स्वत: ५ जी तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. पुढील वर्षी भारतात ५ जी सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सJioजिओIndiaभारत